शहरातील महाराष्ट्र राज्य रेशीम विक्री केंद्रामध्ये कच्चा माल शिल्लक नसल्याची तक्रार घेऊन सुमारे १०० विणकरांनी विक्री अधिकारी अशोक कांबळे यांना घेराव घालून आपला संताप व्यक्त केला.
↧