महिनाभरापासून चर्चेत असलेल्या शहराच्या प्रस्तावित विकास आराखड्याचा (डेव्हलपमेंट प्लॅन) वाद गेल्या तीन दिवसांपासून तीव्र झाला आहे. या आराखड्यातून शेतकऱ्यांच्या जमिनीवर येणारी गदा पाहता शेतकरी आक्रमक झाले आहेत.
↧