सुवर्णनगरी म्हणून ख्यात असलेल्या जळगावला पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू झाले आहेत. याद्वारेच जिल्ह्यातील सहा स्थळांचा विकास केला जाणार आहे.
↧