गोदावरी आणि कपिला नदीच्या संगमाचा उंचसखल भाग असलेल्या तपोवन परिसरात रामायणातील महत्त्वाच्या घटना घडल्याचा दाखला पुरातन ग्रंथांतून आढळतो. लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक याच परिसरात कापले, अशी आख्यायिका असल्याने रामकुंडापाठोपाठ तपोवनाला अधिक महत्त्व आहे.
↧