मुंबई-आग्रा हायवेच्या रुंदीकरणांतर्गत मध्यभागी येत असलेल्या बळी मंदिराचे स्थलांतर अद्याप झाले नसल्याने दरवर्षी साजरा करण्यात येणारा सप्ताह यंदा अगदी साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे.
↧