गरवारे चौक ते अमृतधामपर्यंत उभारण्यात आलेले पाचही उड्डाणपूल नाशिककरांना सोयीचे होण्यासाठी मनसेने पुढाकार घेतला असून त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला(न्हाई) साकडे घालण्यात आले आहे. यात नागरिकांना उड्डाणपुलावर जाण्यासह हायवे ओलांडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
↧