आठ दिवसांपासून भक्तगणांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गणपतीबाप्पाला निरोप देण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. गोदेतील व इतर नद्यांमधील प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने यंदा २९ कृत्रिम तलावांची उभारणी केली आहे.
कृत्रिम तलाव सज्ज
↧
↧
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी हवी स्वतंत्र बँक
देशातील सर्वात मोठे सरकारी नेटवर्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी स्वंतत्र बँक सुरू करण्याची मागणी खा. प्रताप सोनवणे यांनी केली आहे.
↧
... तारा मात्र लोंबकळत्याच
गणपतीच्या मिरवणूक मार्गावर असलेल्या ओव्हरहेड वायर्स काढून टाकाव्यात, अशी मागणी मंडळांनी महावितरणकडे केली होती. ही कामे पूर्ण झाल्याचा दावा महावितरणने केला आहे.
↧
मुलीने केला आईच्या हत्येचा प्रयत्न
घरगुती भांडणातून मुलीने आईला डास मारण्याची क्वाईल खाऊ घातल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी २७ वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
↧
भारतीय संघाचे नेतृत्व अंजनाकडे
मलेशिया येथे १९ सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या पहिल्या आशियाई शालेय स्पर्धेच्या भारतीय संघाचे नेतृत्व नाशिकची धावपटू अंजना ठमके हिच्याकडे सोपवण्यात आले आहे.
↧
↧
‘सुपर’ स्पेशालिस्ट संपावर
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या पगाराचा तसेच अपुऱ्या सोयीसुविधांचा प्रश्न सोडविण्यासाठी दोन महिन्यांचा वेळ राज्य सरकारला दिला होता.
↧
उन्हाळ कांद्याला सोन्याचा भाव!
शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला उन्हाळ कांदा आता संपत आल्याने राज्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यातच सध्या देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याला मोठी मागणी असल्याने शिल्लक असलेल्या उन्हाळ कांद्याला सोन्याचा भाव आला आहे.
↧
गणेशभक्ताला असाही ‘आदेश’
दहा दिवसांपासून गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. घराघरात आणि चौकाचौकात बाप्पा विराजमान झाले आहेत. शहरातील काही सोसायटी, कॉलनी, वसाहतीतही छोटेखानी सार्वजनिक मंडळांनी विनायकाची स्थापना केली आहे.
↧
'नामको'वर रिझर्व्ह बँकेचा वॉच?
नाशिकमध्ये आघाडीवर असलेल्या नाशिक जिल्हा मर्चंट को ऑपरेटिव्ह बँकेची (नामको) येत्या शनिवारी होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.
↧
↧
अन्न सुरक्षा नो‘मोर’!
त्र्यंबक नाक्यावरील पिनॅकल मॉलमध्ये असलेल्या मोर मेगा स्टोअरमध्ये अन्नसुरक्षा कायद्याचे उल्लंघन होत असल्याची बाब उघडकीस आली आहे.
↧
बॉशची उत्पादन प्रक्रिया बंद
ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदीच्या छायेमुळे नाशकातील मोठी इंडस्ट्री असलेल्या बॉशलाही फटका बसत असल्याने गेल्या चार दिवसांपासून बॉशमधील उत्पादन प्रक्रिया बंद आहे.
↧
अव्यक्त वेदना
महिलांच्या छेडछाडीच्या अनेक घटना राजरोसपणे घडत आहेत. त्यातील काही घटना पोलिसांपर्यंत पोहचतात तर काही पोलिस स्टेशनच्या पायरीवरून माघारी फिरतात.
↧
विसर्जनावर CCTV ची नजर
गणेश विसर्जन मार्गासहीत शहरात २७ ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याचे काम महापालिकेने पूर्ण केले आहे. शहर पोलिस दलाने दिलेल्या प्रस्तावानुसार महापालिकेने सुमारे १३ लाख रूपये खर्च करून सीसीटीव्ही बसवल्याची माहिती संबंधीत अधिकाऱ्यांनी दिली.
↧
↧
हृद्रोगाच्या अचूक निदानासाठी
हार्ट पेशन्टच्या हृदयाच्या हलाचाली, त्याची क्रिया कशी आहे आणि त्यातील अडथळे किती आणि कुठे आहेत हे अचुकपणे विविध टेस्टमध्ये मिळाल्यास डॉक्टरांना हृदयरुग्णांवर योग्य आणि परिणामकारक उपचार करता येतो.
↧
धान्य साठवणुकीचा परवानाच नाही
केंद्र सरकारने अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ लागू केला आहे. या कायद्याची अंमलबजावणी गेल्या दोन वर्षांपासून राज्यात सुरू आहे.
↧
डॉक्टरांनो ऑनररी व्हा!
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये संपावर गेलेल्या डॉक्टरांच्या डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्व्हिसच्या डायरेक्टर अर्चना पाटील यांच्याशी मंगळवारी झालेल्या झालेल्या बैठकीत ‘सुपर’च्या डॉक्टरांसाठी पगारावर काम करायचे नसेल, तर ऑनररी म्हणजे पेशंटनुसार मानधनावर काम करण्याचा प्रस्ताव डॉक्टरांसमोर ठेवला गेला.
↧
...तर कांदा दक्षिणेतून
कांद्याने किलोमागील दरात अर्धशतक पार केल्याने सर्वसामान्यांचा रोष वाढतो आहे. ते पाहता राज्य सरकारकडून ही दरवाढ कमी करण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यासाठी यंदा अधिक उत्पन्न झालेल्या दक्षिण भारतातील राज्यांना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक भेट देणार आहे.
↧
↧
३ -या दिवशीही महावितरणची बोंब
गणेशोत्सवात गेल्या दोन दिवसापासून सतत वीज जात असून, बुधवारी सलग तिसऱ्या दिवशीही हा लपंडाव सुरूच होता. शहराच्या गडकरी चौक, शिंगाडा तलाव, प्लास्टिक हाऊस, मुंबई नाका परिसरात रात्री १० वाजता गेलेली वीज दुसऱ्या दिवशी सकाळी आली.
↧
कारवाई करणार होतो पण...
जिल्हा कृषी विभागाकडून मोठ्या गाजावाजात सुरु करण्यात आलेल्या थेट भाजीपाला विक्री केंद्रांना सहा महिन्यात अवकळा आल्याने कृषी विभागाचं हसू झालं.
↧
वाढले शहरातील औद्योगिक क्षेत्र
शहराचा नवा विकास आराखडा महापालिकेला सादर झाल्यानंतर त्यातील अनेक बाबी समोर येत आहेत. त्यानुसार शहरातील औद्योगिक क्षेत्रात मोठी वाढ झाल्याचे स्पष्ट होत असून, यामुळे शहरांतर्गत उद्योगांना मोठी चालना मिळणार आहे.
↧
More Pages to Explore .....