आदिम जमातीचे संरक्षण तथा विकास करण्याची जबाबदारी असलेला आदिवासी विकास विभागाच आदिवासींचे शोषण करीत आहे. त्यांचा विकासासाठीचा निधी खर्च होऊनही त्यांच्या परिस्थिती आजही ‘जैसे थे’ असल्याचा आरोप पुणे येथील नॅच्युरल रिसोर्सेस कॉन्झर्वेटर्स ऑर्गनायझेशन (एनआरसीओ) चे सचिव रवींद्र तळपे यांनी केला.
आदिवासी विकासाला पारखेच
↧
↧
राष्ट्रवादीच्या खेळीने काँग्रेस नाराज
केंद्र व राज्यातील सत्तेत एकत्र असलेले काँग्रेस व राष्ट्रवादी एकमेकावर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. राज्य सरकारच्या आदिवासी विकास विभागातर्फे नाशिकमध्ये आयोजित आदिवासी सांस्कृतिक परिषदेच्या निमित्ताने हे कुरघोडीचे राजकारण पुन्हा समोर आले आहे.
↧
फक्त घोषणाच
पाणी कपात मागे घेऊन दोन वेळेस पाणी पुरवठा सुरू करण्यात येईल अशी घोषणा महापालिका प्रशासन आणि महापौरांनी केली होती. मात्र अद्यापपर्यंत याबाबत काहीच हालचाली झालेल्या नसल्याने नाशिककरांवर पाणी कपाती निर्णय अजूनही काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.
↧
‘रिलायन्स फ्रेश’वर कारवाई
सर्वसाधारणपणे छोट्या आणि मध्यम स्वरुपाच्या विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाने गुरुवारी दिंडोरी रोडवरील रिलायन्स फ्रेश या मॉलवर कारवाई केली.
↧
डीजीपीनगरात कुंटणखान्यावर छापा
उपनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील डीजीपीनगर येथे कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेसह अन्य एकाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी छापा मारला त्यावेळी सदर फ्लॅटमध्ये तीन महिला आढळून आल्या.
↧
↧
आदिवासींवरील खर्चात १० पट वाढ
राज्यात शिवसेना भाजप युतीचे सरकार असताना आदिवासी विभागावर ४१२ कोटी खर्च होत होते. मात्र आमचे सरकार ४ हजार कोटीहून जास्त रुपये खर्च करते असे सांगून अजित पवार यांनी सेना भाजपला टोला हाणण्याची संधी सोडली नाही.
↧
शाळांच्या स्थलांतरणावर अंकुष
कोणतेही कारण देऊन एका जागेवरुन दुसऱ्या जागी केल्या जाणाऱ्या शाळांच्या स्थलांतरणावर आता अंकुष आला आहे.
↧
शिक्षकेतर संघटनेचा कारभार वेबसाइटद्वारे
जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षण विभागाचा समन्वय राहावा म्हणून नाशिक जिल्हा माध्यामिक शाळा शिक्षकेतर संघटनेने वेबसाइट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
↧
कॉ. शरद पाटील हॉस्पिटलमध्ये
सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक अध्यक्ष कॉ. शरद पाटील यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
↧
↧
नोकरीतील आदिवासींची जागा आदिवासींनाच
सरकारी नोकऱ्यांमध्ये आदिवासींच्या जागेवर आदिवासीच भरणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी नाशिक येथे केली.
↧
जमीन सुधारणा धोरणाच्या भूमीवर…
देशातील गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरीमागे जमिनीची मालकी मुख्यत्वे कारणीभूत असल्याचे कारण देत केंद्र सरकारने कृषी क्षेत्रासाठी राष्ट्रीय जमीन सुधारणा धोरणाचा (लँड रिफॉर्म पॉलिसी) प्रारुप आराखडा प्रसिद्ध केला.
↧
‘केमियाड’मध्ये नाशिकची ‘केमिस्ट्री’
पुणे विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या ‘केमियाड’ या केमिस्ट्री विषयाशी संबंधित परीक्षेमध्ये यंदा नाशिकच्या विद्यार्थ्यांनी आघाडी घेतली आहे. या परीक्षेत विद्यापीठ स्तरावर नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी पहिल्या पाचमध्ये स्थान पटकविले आहे.
↧
गौरव आदिवासींचा...
जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त आयोजित आदिवासी सांस्कृतिक परिषदेत शुक्रवारी आदिवासींनी परंपरागत पेहराव करीत नृत्य, लोकगीत सादर केली.
↧
↧
पाऊस असाही आणि तसाही
आदिवासींसाठीच्या क्रीडाप्रबोधिनीला निधी द्या.. रोजगार द्या.. जागतिक आदिवासी दिनी सरकारी सुटी द्या... बोगस आदिवासींबाबत कठोर निर्णय घ्या.. सर्वांना विश्वासात घ्या.
↧
सीमावर्ती भागात उभारणार शाळा
राज्यातील सीमावर्ती भागामध्ये मराठी माध्यमाच्या शाळांची अपुरी संख्या लक्षात घेऊन सरकारमार्फत या भागात नवीन माध्यमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
↧
... यापुढे कुणीही एकलव्याचा अंगठा मागणार नाही
'तुमचं दु:ख केवळ तुमचे नसून ते माझे आहे, सरकारचे आहे आपल्या सगळ्यांचे आहे, ते दु:ख आम्ही दूर करूच पण यापुढे कुणीही एकलव्याचा अंगठा मागणार नाही', अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
↧
९३ वर्षांच्या पेशंटवर यशस्वी अँजिओप्लास्टी
तीनवेळा हार्ट अॅटॅक येऊन गेलेल्या आणि जेमतेम २० ते २५ टक्के हृदयाचे पम्पिंग सुरू असलेल्या पेशंटवर अँजिओप्लास्टी सर्जरी करून पेशंटला केवळ ७२ तासांत डिस्चार्ज देण्यात आला.
↧
↧
वृध्दांना फसवणारा भामटा मोकाट
कमी पैशांत सेट टॉप बॉक्स बसवून देत असल्याचे सांगत वृध्दांकडून चेक घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या भामट्याचे एकएक कारनामे उघडकीस येत आहे.
↧
काँग्रेसजन फिरकलेच नाहीत
राज्य सरकारचा कार्यक्रम असूनही केवळ राष्ट्रवादीच्याच मंत्री व पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याच्या नाराजीमुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिकमध्ये आयोजित आदिवासी सांस्कृतिक परिषदेवर अघोषित बहिष्कार टाकला.
↧
ब्रिटीशांपासून नद्यांना ग्रहण
भारतीय संस्कृतीवर आक्रमण करण्याचे एक छुपे षडयंत्र म्हणून ब्रिटीशांनी पवित्र नद्यांना लक्ष केले. १९३२ मध्ये हॉकीन्स नावाच्या ब्रिटीश अधिका-याने गंगेमध्ये नाले मिसळण्याचा घाट कायदेशीर तरतुदीतून पध्दतशीरपणे घातला.
↧
More Pages to Explore .....